बारावीची परीक्षा आजपासून सुरू, १२ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी देणार पेपर मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी)


मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहे. राज्यातील १२ लाख ५ हजार २७ विविध विषयांचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्चपर्यंत असणार आहे. विज्ञान, वाणिज्य, कला आणि एमसीव्हीसी विभागाचे विद्यार्थी परीक्षेत सहभागी होणार आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये ८५३,५५२ विद्यार्थी तर ६,६१,३२५ विद्यार्थिनी परीक्षेत सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट आणि आयडी कार्ड परीक्षा केंद्रांवर घऊन याव, पराक्षच्या आधा अधा आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना वेळेआधी १० मिनिटं उत्तर पत्रिका देण्यात येतील. त्यावर बारकोड आणि इतर माहिती विद्यार्थ्यांनी भरायची आहे. राज्यस्तरावर १० आणि प्रत्येक जिल्ह्यात एक समुपदेशक नेमण्यात आले आहेत. यासोबत परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस आणि भरारी पथक नेमण्यात आलं आहे. हे भरारी पथक परीक्षा केंद्रावर त्या कालावधीमध्ये चेकिंग करणार आहेत. कॉपी आणि इतर अनुचित हत्येसाठी वापरलेली प्रकार टाळण्यासाठी राज्यभरात २७३ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. सर्व मंडळांच्या पत्ज्यों २४ तास सुरु राहणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड पुणे आणि पिपरा चिचवड परिसरात विद्यार्थ्यांसाठी ज्यादा बस सोडण्याची सुविधा एसटी एसटी महामंडळातर्फे करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमधून बारावी आणि दहावीच्या परीक्षेला ३ आणि दहावीच्या परीक्षेला ३ लाखहून अधिक विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता त्यांच्यासाठी विशेष 'एल्गार'च्या सुविधा राबवण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर मोबाईल. खाण्याच्या गोष्टी रायटींग पॅड इत्यादी गोष्टी नेण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्यांकडे कॉपी अथवा तत्सम विद्याथ्याकड गोष्टी आढळल्यास कारवाई करणार असल्याच्या असल्याच्या पर्व पूर्व सचना सूचना महविद्यालयांमध्ये देण्यात आल्या आहेत. यासोबत विद्यार्थ्यांना आपलं हॉल तिकीट आणि कॉलेजचं हॉल तिकीट आणि कॉलेजचं आयडी कार्ड सोबत ठेवणं बंधनकारक आहे.